
राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा ई-आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा ई-आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता प्रसंगी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागले, तर त्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
0 Response to "राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा ई-आढावा"
Post a Comment