-->

 वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ

वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ



साप्ताहिक सागर आदित्य 

 वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ


 जिल्ह्यात भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलसंधारण उपाययोजनांचा एक भाग म्हणून 'जलतारा' उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत ५८६ गावांनी सहभाग नोंदविला आहे.

0 Response to " वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article